या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार nuksan bharpai
nuksan bharpai राज्य सरकारने २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीचं वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (ता.१०) निर्गमित केला आहे. त्यामुळे चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात … Read more